News

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमर काळे यांनी सांगितले की, त्यांना आणि इतर अनेक उमेदवारांना लोकसभा किंवा ...
राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने 'एक्स'वर एक पोस्ट करत त्यांना आव्हान दिले. आयोगाने म्हटले की, प्रत्येक कथित बोगस ...
शशिकांत शिंदे यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीची 'वेट अँड वॉच'ची भूमिका स्पष्ट झाली आहे. आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीही, ...
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यानंतरच याची आठवण का झाली? राहुल गांधी सलीम-जावेदच्या 'कपोकल्पित ...
मुंबई: ‘लाडकी बहिण योजना’ पुढील पाच वर्षांसाठी सुरूच राहणार असून, योग्य वेळी या योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घोषणेने विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत् ...
पवार हे त्यांच्या राजकीय खेळीसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक कृतीला एक विशिष्ट अर्थ असतो. जयंत पाटील यांच्या अनुपस्थितीबाबत ...
गौप्यस्फोटामुळे आता राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी भाजपला यामुळे टीकेला सामोरे जावे लागू ...
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही 'मंडळ यात्रा' महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून काढण्याची क्षमता ठेवते. 'मंडळ यात्रा' ...
'इंडिया' आघाडीच्या या मोर्चामुळे देशभरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. या मोर्चात काँग्रेससह 'इंडिया' आघाडीतील ...
खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ते प्रफुल्ल लोढा प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाहीत. त्यांनी पोलिसांना आवाहन ...
केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना आणखी बळकट करण्यासाठी १२,०६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे गरीब कुटुंबांना स्वस्त दरात ...
सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना फडणवीस यांनी वापरलेली भाषा योग्य ...